हिंगोली हे महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात वसलेले आहे. हिंगोलीच्या सीमा उत्तरेला अकोला आणि यवोतमाळ, पश्चिमेला परभणी आणि आग्नेय बाजूला नांदेड यांनी वेढलेल्या आहेत.
१ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा अस्तित्वात आला.
जवळचे रेल्वे स्टेशन: हिंगोली.
सर्वात मोठे रेल्वे स्टेशन: परभणी जे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबादशी थेट रेल्वेने जोडलेले आहे.
परभणीपासून रस्त्याने अंतर: ८० किमी.
अकोल्यापासून रेल्वेने अंतर: ११५ किमी.
जवळचे विमानतळ: औरंगाबाद
औरंगाबादपासून रस्त्याने अंतर: २३० किमी.