• साइट नकाशा
  • Accessibility Links
बंद

बालविवाह निर्मूलन अभियान

बालविवाह म्हणजे काय?

भारतात, मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे असल्यास ते कायदेशीर विवाह मानले जाते.जर मुलीचे वय १८ पेक्षा कमी असेल किंवा मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार असे विवाह बालविवाह मानन्यात येतात. असे विवाह करणे कायदेशीर गुन्हा आहे.